लेखक: shree

केल्याने देशाटन… चार देश, चार प्रकार!!

केनिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, बँकोक दौरा – 1995-96     आमच्या कार्पोरेशनच्या व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने हा दौरा निश्चितच खूप उपयोगी ठरला. मात्र वैयक्तिक आयुष्यातही मला खूप काही देऊन गेला. आफ्रिकन जंगल सफारीतील चित्त

उर्वरित वाचा

‘सुदाम्याचे पोहे’ – एका मित्राच्या नजरेतून  प्राचार्य पी ए राऊत 

मी स्वतःला असाच एक भाग्यवान समजतो. मला आयुष्यात थोडे मित्र मिळाले, त्यांनी माझ्या आयुष्याचा खडतर प्रवास सुखकर केला. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे मित्रवर्य श्री प्रभाकर आत्माराम राऊत, आपणा सर्वांचे माननीय प्राचार्य राऊत सर !

उर्वरित वाचा

स्वातंत्र्य सैनिक, यशवंत बारक्या पाटील

         “ओठी कधीतरीचे स्वातंत्र्यगान आहे,           माझ्याच मायदेशी,मी बंदिवान आहे.           मागू नकोस माझा, संदर्भ मागचा तू?           केव्हाच फाटलेले मी एक पान आहे..” देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या एका महान क्रांतिकारकाची ही भावना आहे खंत

उर्वरित वाचा

कृषीसाधक, सेवाव्रती, डाॅ. जयंतराव पाटील

दादांच्या जीवनचरित्रातून,नियतीच्या चक्रामधील अनेक गोष्टींचा उलगडा व बोध घेण्यासारखा आहे. आयुष्याला वळण देणाऱ्या काही गोष्टी अकल्पितपणे वाट्याला येतात….

उर्वरित वाचा

“निश्चयाचा महामेरू| सकल जनांसी आधारू”, नरेश भाई 

 ” हे जग सुंदर व्हावे, मानवी जीवन अव्यंग असावे, सुखा समाधानाने जगण्याचा हक्क प्रत्येक जीवमात्राला लाभावा” ही कविवर्य रवींद्रनाथ टागोरांची इच्छा होती.     ज्ञानदेवांनी देखील आपल्या पसायदानात,    “दुरितांचे तिमिर जावो, विश्व

उर्वरित वाचा

अजातशत्रु, लोभस व्यक्तिमत्त्व कै. मदनराव लक्ष्मण राऊत

 कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा ।  चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा ।| संत शिरोमणी ज्ञानेश्वरांच्या दैवी चमत्कारांचे व त्यांच्या दिव्य दर्शनाचे वर्णन करताना एकनाथ महाराजांनी या दोन ओळी लिहिल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचा काळ

उर्वरित वाचा

कै. भायजी जगू राऊत – कर्तृत्व, दात्तृत्व व नेतृत्व

भायजी आणि त्यांच्या तत्कालीन सर्व साथींनी तशी संधी, शंभर वर्षांपूर्वी घेऊन,आमचे आजचे जीवन सुंदर करण्यांत हातभार लावला आहे. म्हणून आम्ही त्या सर्व धुरीणांचे आज कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे अत्यावश्यक आहे.

उर्वरित वाचा

मातृहृदयी, समर्पित समाजसेवक, कै. शांताराम दाजी पाटील, अण्णा

ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांची पसायदान म्हणजे प्रसाददान किंवा कृपेचे दान मागितले आहे. ज्ञानेश्वरी हा एक वाग्यज्ञहोता. ह्या वाग्यज्ञाने विश्वात्मक देव संतुष्ट व्हावा आणि त्याने मला पसायदान द्यावे, अशी प्रार्थना

उर्वरित वाचा

अंदमान बोलावतेय

  ‘अंदमान, निकोबार’ ही नावे ऐकताच माझ्याच कशाला, प्रत्येक मराठी माणसाच्या मनःचक्षु समोर प्रथम कोणी येत असेल तर ते स्वा. सावरकर आणि सेल्युलर जेल, आठवण होत असेल तर ते “काळे पाणी” आणि जिभेवर पंक्ति  येत असतील तर त्या जयोस्तुते श्रीमहन् मंगले, शिवास्पदे शुभदे…

उर्वरित वाचा