कॅटेगरी: people

“निश्चयाचा महामेरू| सकल जनांसी आधारू”, नरेश भाई 

 ” हे जग सुंदर व्हावे, मानवी जीवन अव्यंग असावे, सुखा समाधानाने जगण्याचा हक्क प्रत्येक जीवमात्राला लाभावा” ही कविवर्य रवींद्रनाथ टागोरांची इच्छा होती.     ज्ञानदेवांनी देखील आपल्या पसायदानात,    “दुरितांचे तिमिर जावो, विश्व

उर्वरित वाचा

अजातशत्रु, लोभस व्यक्तिमत्त्व कै. मदनराव लक्ष्मण राऊत

 कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा ।  चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा ।| संत शिरोमणी ज्ञानेश्वरांच्या दैवी चमत्कारांचे व त्यांच्या दिव्य दर्शनाचे वर्णन करताना एकनाथ महाराजांनी या दोन ओळी लिहिल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचा काळ

उर्वरित वाचा

कै. भायजी जगू राऊत – कर्तृत्व, दात्तृत्व व नेतृत्व

भायजी आणि त्यांच्या तत्कालीन सर्व साथींनी तशी संधी, शंभर वर्षांपूर्वी घेऊन,आमचे आजचे जीवन सुंदर करण्यांत हातभार लावला आहे. म्हणून आम्ही त्या सर्व धुरीणांचे आज कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे अत्यावश्यक आहे.

उर्वरित वाचा

मातृहृदयी, समर्पित समाजसेवक, कै. शांताराम दाजी पाटील, अण्णा

ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांची पसायदान म्हणजे प्रसाददान किंवा कृपेचे दान मागितले आहे. ज्ञानेश्वरी हा एक वाग्यज्ञहोता. ह्या वाग्यज्ञाने विश्वात्मक देव संतुष्ट व्हावा आणि त्याने मला पसायदान द्यावे, अशी प्रार्थना

उर्वरित वाचा

एक सच्चा, सचोटीचा कार्यकर्ता, चिंतामणराव वर्तक उर्फ अण्णा

               पत्र, पुष्प, छाया, फल, मूळ धनंजया.                 वाटेचा न चुके आलिया, वृक्षु जैसा |                 तैसे मौनी, धनधान्यवरी, विद्यमाने आल्या अवसरी,                 श्रांताचिये मनोहारी, ऊपयोगा जाणे || ज्ञानेश्वरी १६- ८६,८७  “अर्जुना, ज्याप्रमाणे वृक्ष,

उर्वरित वाचा

माझे गुरू आणि महागुरू – भाग दुसरा

माझ्या प्रबंधाचे काम पूर्ण झाल्यामुळे मी क्वचितच कॉलेजवर जात असे व वसतिगृहावर राहूनच पुढील लिखाणाचे, टायपिंगचे व इतर संबंधित काम करीत असे. केवळ दीड वर्षात हे काम मी संपविले होते.

उर्वरित वाचा

वसंत ‘बहार’ निमाला

  वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव! निसर्ग एरवीही खूप सुंदर असतो, पण वसंतात त्याचे रूप काही वेगळेच. मानवी जीवनात ही तारुण्याचा काळ म्हणजे वसंत ऋतू. निसर्गातल्या सर्व ऋतूत वसंताचे गुणगान अनेक

उर्वरित वाचा

माझे शालेय सोबती, प्रभाकर व श्रीकांत

कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी जीवनाचे एक  शाश्वत सत्य ,चिरंतन शब्दांमध्ये सांगितले आहे.    दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,    एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ.     क्षणिक तेवी आहे बाळा,मेळ माणसांचा.

उर्वरित वाचा