“निश्चयाचा महामेरू| सकल जनांसी आधारू”, नरेश भाई
” हे जग सुंदर व्हावे, मानवी जीवन अव्यंग असावे, सुखा समाधानाने जगण्याचा हक्क प्रत्येक जीवमात्राला लाभावा” ही कविवर्य रवींद्रनाथ टागोरांची इच्छा होती. ज्ञानदेवांनी देखील आपल्या पसायदानात, “दुरितांचे तिमिर जावो, विश्व
उर्वरित वाचा