खूप सुंदर आठवणींचा ठेवा. या पत्रांमधुन आप्पांची मुलांच्या शिक्षणाविषयीची तगमग उमगते. बाबांनी ही पत्रे इतकी वर्षे जतन करून सर्वांशी शेअर केल्याबद्दल आभार. ?
आप्पांच्या आठवणींचा अनमोल ठेवा. या पत्रांमधुन त्यांची मुलांच्या शिक्षणाविषयीची तळमळ जाणवते आहे. श्री दत्तगुरूंवरची अखंड विश्वास दिसतो. अशीच कृपा सदैव राहो.???
घरापासून दूर राहणा-या मुलांची काळजी घेणारी आणि योग्य ते मार्गदर्शन करणारी प्रेमळ पत्रे .
खूप सुंदर आठवणींचा ठेवा. या पत्रांमधुन आप्पांची मुलांच्या शिक्षणाविषयीची तगमग उमगते. बाबांनी ही पत्रे इतकी वर्षे जतन करून सर्वांशी शेअर केल्याबद्दल आभार. ?
आप्पांच्या आठवणींचा अनमोल ठेवा. या पत्रांमधुन त्यांची मुलांच्या शिक्षणाविषयीची तळमळ जाणवते आहे. श्री दत्तगुरूंवरची अखंड विश्वास दिसतो. अशीच कृपा सदैव राहो.???
आत्ताच्या व्हाट्सएपच्या तुलनेत कितीतरी जिव्हाळ्याची वाटतात ही पत्रे