आमची मोठी आई भाग ९.
आपल्या फेड न झालेल्या कर्जाची व ऋणकोंची तिला पूर्ण जाणीव होती. अंथरुणाला खिळल्यावर काही लोकांची नावे घेत ती बडबडत राही. लबाड लोकांनी त्याचा फायदा घेतला. ते कानावर हात ठेवीत. “आम्ही पैसे घेतलेच नव्हते ..”असेही सांगत.
उर्वरित वाचाआपल्या फेड न झालेल्या कर्जाची व ऋणकोंची तिला पूर्ण जाणीव होती. अंथरुणाला खिळल्यावर काही लोकांची नावे घेत ती बडबडत राही. लबाड लोकांनी त्याचा फायदा घेतला. ते कानावर हात ठेवीत. “आम्ही पैसे घेतलेच नव्हते ..”असेही सांगत.
उर्वरित वाचादेवघरातील ही मंद वात आता आई वडिलांच्या स्मृतींची आठवण देत राहील…
उर्वरित वाचामोठी आई अखेरच्या दिवसात तिच्या आईची, आक्काची सतत आठवण करीत होती. ‘माजी का’, ‘माझी आका’ असे काहीतरी बोलत राही. “माझ्या आक्काचे नाव चिमणी बाई होते तुम्हाला माहित नाही का?” असे आम्हाला विचारी.
उर्वरित वाचामी उपाशी राहिले पण कोणाकडे हात पसरले नाहीत. कोणालाही भरल्या ताटावरून उठविले नाही. गरीबी असे मौल्यवान धडे देते!
उर्वरित वाचामला शाळेत जाण्यात आवड नव्हती. अभ्यास करावा वाटत नसे. खेळणे बागडणे व लहान भावंडांचे संगोपन करणे हेच मला जास्त प्रिय होते. त्याच सुमारास तुमचे आप्पा(तुमचे वडील) आमच्या शाळेत शिक्षक म्हणून आले. माझा आप्पांशी पहिला संबंध गुरूजी म्हणून आला.
उर्वरित वाचालहानपणी काही समजत नव्हते. मात्र आज गत जीवनाचा विचार मनात येतो तेव्हा वाटते, नियतीने आमच्या पाटील कुटुंबीयावर एवढा अन्याय का केला? कळत नाही!
उर्वरित वाचाजुन्या आठवणी निघाल्यास ज्यांनी कोणी उपकार केले अशा लोकांचा कृतार्थतेने उल्लेख होतो. ज्यांनी अन्याय करून दुःख दिले त्यांच्या आठवणी निघाल्यास आजही “एके फोर्टी सेवन” च्या फैरी सुरू होतात…त्यांचा व त्यांच्या सातकुळांचा उद्धार होतो
उर्वरित वाचाबोर्डीच्या घरात रहात असताना त्या मातीने लिंपलेल्या कारवीच्या घरात, विशेषतः पावसाळ्यात किती अडचणी येत असत त्या काय सांगाव्यात? कुडाच्या भिंतीना भोके पडलेली असत. त्यातून लहान सरपटणारी जनावरे हळूच शिरून घरातील कोपऱ्यात लपून राहत.
उर्वरित वाचाआमची आई म्हणजे सर्वांची ‘मोठी-आई’, आज ‘१०४ नाबाद’, आहे! नोव्हेंबर २०२१ मध्ये तिने आयुष्याची शंभर वर्षे पूर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पण केले. आमच्या घोलवडच्या घरी तिची मुले नातवंडे पतवंडे
उर्वरित वाचाकोणत्याही यशस्वी माणसाचा जीवनपट पाहिल्यावर उमेदवारीच्या त्या काळात त्यांनी केलेले खडतर परिश्रम, झेललेली संकटे आणि त्यातून वाट काढत शेवटी प्राप्त केलेले यश असाच क्रम दिसून येतो.
दातिवरे सारख्या आडवळणी, दळणवळणाच्या काहीही सोयी नसलेल्या पिण्याच्या पाण्याची ही उपलब्धता नसलेल्या गावात जन्मलेल्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने व्ह. फायनल ची परीक्षा उत्तम प्रकारे पास झाल्यावर पुढे माध्यमिक शिक्षणासाठी रोज पाच किलोमीटर कच्च्या रस्त्यावरून पायपीट करीत, शिक्षण चालू ठेवले, शालान्त परीक्षा उत्तीर्ण केली, पुढील उच्च शिक्षणासाठी आवड व गुणवत्ता असतानाही मुंबईत जाणे शक्य नव्हते म्हणून वसईच्याच टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण करून मुंबई महापालिकेतून शिक्षकी पेशाचा श्री गणेशा केला, आपल्या गावाला न विसरता, भावी आयुष्यात गावात पिण्याचे पाणी, माध्यमिक शिक्षणाची सोय, असे गावासाठी जे करता येईल ते करण्याचा चंग बांधून आपले गाव व परिसर एका नवीन उंचीवर नेऊन ठेवला …
उर्वरित वाचा