देवा घरचे ज्ञात कुणाला?…
खेळ कुणाला दैवाचा कळला? हे त्रिवार सत्य आहे. कोणाला कोणत्या प्रसंगी त्याचा प्रत्यय येईल काहीच कळत नाही. आयुष्याचा हा खेळ खेळताना प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
उर्वरित वाचाखेळ कुणाला दैवाचा कळला? हे त्रिवार सत्य आहे. कोणाला कोणत्या प्रसंगी त्याचा प्रत्यय येईल काहीच कळत नाही. आयुष्याचा हा खेळ खेळताना प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.
उर्वरित वाचामलाही क्षणात भूतकाळातील तो अपघातग्रस्त दिवस आठवला. मी गाडीत पुढे बसलो आहे….समोरची काच फुटून शिरलेल्या लोखंडी सळ्या केवळ काही इंचावर थांबल्या आहेत… साईनाथांच्या गळ्यातील हार माझ्या मांडीवर असून त्यावर माझ्या रक्ताचा अभिषेक होतो आहे! … गाडीच्या ड्रायव्हरने ब्रेक लावण्यास सेकंद भर जरी उशीर केला असता तर? तो धारदार काचेचा तुकडा हनुवटी ऐवजी डोळ्यात शिरला असता तर? या प्रश्नांची उत्तरे आजही मिळाली नाहीत!
उर्वरित वाचा1970 च्या दशकातील ही एक चित्तथरारक कथा! मुंबई ते विशखापटनम( विशखा) सकाळी विमानाने व विशखा ते सुनाबेडा टॅक्सीने. दुसऱ्या दिवशी परत तोच रस्ता व संध्याकाळच्या विमानाने मुंबईस, असा दोन दिवसाचा कार्यक्रम ठरविला. तिकिटेही बुक झाली……सुनाबेडा कारखान्यातील तज्ञांना आमच्या वंगणाचा दर्जा पटवून देण्यात जर चूक झाली तर? …..त्या दोन दिवसात झालेले सर्व काही अनाकलनीय असेच होते. ….
उर्वरित वाचाकाम, व्यवसायानिमित्त झालेल्या भारतातील व प्रदेशातील मुशाफिरीत असेच काही ,आणीबाणीचे, सत्व परीक्षेचे तर काही गमतीचेही अनेक प्रसंग आले.. त्या घडून गेलेल्या त्या प्रसंगांचा थोडक्यात लेखाजोगा मांडण्याचा हा प्रयत्न. ..आज खूप वर्षानंतर!!
उर्वरित वाचासोमवंशी क्षत्रिय समाजोन्नतील संघ आणि ग्रंथाली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पूजनीय आधारवड या दिगंबर राऊत लिखित पुस्तकाचे प्रकाशन, शनिवार 19 ऑक्टोबर रोजी दुपारी, पालघर जिल्ह्यात केळवे इथे झालं.
उर्वरित वाचाकोणत्याही यशस्वी माणसाचा जीवनपट पाहिल्यावर उमेदवारीच्या त्या काळात त्यांनी केलेले खडतर परिश्रम, झेललेली संकटे आणि त्यातून वाट काढत शेवटी प्राप्त केलेले यश असाच क्रम दिसून येतो.
दातिवरे सारख्या आडवळणी, दळणवळणाच्या काहीही सोयी नसलेल्या पिण्याच्या पाण्याची ही उपलब्धता नसलेल्या गावात जन्मलेल्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने व्ह. फायनल ची परीक्षा उत्तम प्रकारे पास झाल्यावर पुढे माध्यमिक शिक्षणासाठी रोज पाच किलोमीटर कच्च्या रस्त्यावरून पायपीट करीत, शिक्षण चालू ठेवले, शालान्त परीक्षा उत्तीर्ण केली, पुढील उच्च शिक्षणासाठी आवड व गुणवत्ता असतानाही मुंबईत जाणे शक्य नव्हते म्हणून वसईच्याच टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण करून मुंबई महापालिकेतून शिक्षकी पेशाचा श्री गणेशा केला, आपल्या गावाला न विसरता, भावी आयुष्यात गावात पिण्याचे पाणी, माध्यमिक शिक्षणाची सोय, असे गावासाठी जे करता येईल ते करण्याचा चंग बांधून आपले गाव व परिसर एका नवीन उंचीवर नेऊन ठेवला …
उर्वरित वाचा१८७२ साली निर्माण झालेले हे पार्क अमेरिकेतलं (आणि जगातलंही सगळ्यात पहिलं पार्क आहे. जागतिक वारसा-स्थळ म्हणून मान्यता असलेलं येलोस्टोन पार्क म्हणजे एक सध्या उद्रेक होत नसलेला पण ‘सक्रीय’ असलेला महा -ज्वालामुखी आहे. अमेरिकेच्या वायोमिंग राज्याच्या वायव्य भागात याचा ९६ टक्के भाग येतो, तसंच ते मोन्टाना आणि आयडाहो या दोन राज्यांच्या सीमातही येतो.. या पार्कचं नाव त्या प्रदेशातून वाहणाऱ्या ‘येलो-स्टोन‘ नदीच्या नावावरून पडलं आहे. नदीला देखील हे नाव येथील लाखो वर्षापासून राहणाऱ्या मिन्नेटरी इंडियन(Minne taree Indians) या आदिम जमातीच्या लोकांनी ठेवलेल्या मित्सेअ दा झी(Mitse a da zi) यावरून पडले ,ज्याचे इंग्रजी भाषांतर,’यलो राॅक रिव्हर’ असे आहे.
उर्वरित वाचा“दुर्लभं मानवे जन्मः..” असे म्हटले जाते. या मानवी जन्मात अनेक प्रकारच्या ऋणांची फेड करावयाची असते. त्यातील एक म्हणजे समाजॠण! ज्या समाजाने आपल्याला सामावून घेतले, मदत व मार्गदर्शन केले, ते ऋण अंशतः तरी फेडणे हे आपले कर्तव्य असते. तसे करताना मी काहीतरी विशेष केले अशी भावना नसावी. आमच्या सो क्ष समाजोन्नती संघाच्या स्थापनेला 100 वर्षे होऊन गेली आहेत. संघ स्थापनेपपासून ते आजच्या या ऊर्जेतावस्थेपर्यंत ज्या समाज बांधवांनी व धुळे नांदणी मोठे योगदान दिले, त्यांच्या कार्याचा आठव करतांना मी स्वतःला,विचारतो, “मी समाजाला काय दिले? सर्वांकडून काही ना काही घेतच आलो पण अगदी निरपेक्षपणे मी काय दिले”.
उर्वरित वाचासोमवंशी क्षत्रिय वाडवळ पाचकळशी हा प्रामुख्याने पालघर जिल्ह्यात वसलेला समाज आहे. शके १०६२ म्हणजे इ. स. ११४० च्या सुमारास प्रतापबिंब राजाने चाम्पानेरहून निघून पैठण येथे काही काळ वास्तव्य करून अपरान्त म्हणजे उत्तर कोकण जिंकण्याच्या उद्देशाने आपल्या भागावर स्वारी केली. तारापूर जिंकल्यानंतर तो महिकावती म्हणजे माहीम येथे येऊन त्याने ती राजधानी केली. या भागात येताना त्याने जी ६६ कुळे सोबत आणली त्यापैकी २७ कुळे सोमवंशीय होती. त्या कुळांपैकी काही कुळांचा समुदाय हाच सोमवंशी क्षत्रिय वाडवळ, पाचकळशी समाज!
उर्वरित वाचाज्या महानुभावांनी आमच्या संघाची 104 वर्षांपूर्वी स्थापना केली व समाज उपयोगी संस्था उभारल्या,त्यामुळेच आज आपण जे काही आहोत ते झालेलो आहोत. या संस्था उभ्या राहिल्या नसत्या तर ही प्रगती झाली नसती. आपण कितीही हुशार असलो कर्तुत्ववान असलो तरी ज्या नेत्यांनी व शैक्षणिक संस्था मुळे आपण शिकलो त्याची जाणीव ठेवून व्यक्तिगत व सामाजिक जीवनात त्यांचे योगदान आपण मानले पाहिजे असे मला तीव्रतेने वाटते. त्या दृष्टीनेच आमच्या अण्णासाहेब वर्तक व भाऊसाहेब वर्तक अशा लोकत्तर नेत्यांची चरित्रे आपण लक्षात घेतली पाहिजेत.
उर्वरित वाचा