About Myself
My name is Digambar Raut. I was born in the year, 1942, in a small village,called ,Bordi, in Maharashtra, India. Life in the village, Bordi, was simple. The vast paddy
उर्वरित वाचाMy name is Digambar Raut. I was born in the year, 1942, in a small village,called ,Bordi, in Maharashtra, India. Life in the village, Bordi, was simple. The vast paddy
उर्वरित वाचापशुपक्ष्यांनाही प्रेम कृतज्ञता भीती या भावना असतात का हो? असतात! त्यांना भविष्याची चाहूल लागते का? स्वतःच्या आयुष्याचे अंदाज कळतात काय? कळतात! बोलता येत नसले तरी अंतर्मनात त्यांना कुठेतरी ह्या जाणीवा होतं
उर्वरित वाचाआयुष्यात कधीतरी ‘शिक्षकी’ करण्याचा माझा विचार होता. वडील एक हाडाचे शिक्षक असल्यामुळे ‘ती’ माझ्या रक्तातच होती! शाळेत व शाळा सुटल्यानंतरही अवतीभवती फिरणारे त्यांचे विद्यार्थी, त्या शिष्यांकडून त्यांना मिळणारा सन्मान, “गुरुजी
उर्वरित वाचाश्रीमती सुधा बोडा-साने “मी दिगंबर राऊत बोलतोय, सुधाताई”, हा फोन मला अपेक्षितच होता. श्री. वसंत चव्हाणचा बोर्डीहून मला फोन येऊन गेला होता. खूप बरं वाटलं. त्यानेच, “श्री दिगंबर राऊतांचा फोन येईल”,
उर्वरित वाचा“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” हा मानवतेचा मंत्र देणारे साने गुरुजी. समाजकारण, राजकारण, साहित्य निर्मिती, पत्रकारिता, सामाजिक तत्त्वज्ञान, समाज सुधारणा अशा विविध क्षेत्रांत भरीव व विधायक कामगिरी करून
उर्वरित वाचापरवा 11 सप्टेंबरला रात्री साडेआठ वाजता माधुरीचा फोन आला. आता ‘काहीतरी वाईट बातमी ‘ तर ऐकावयास मिळणार नाही ना? अशी भीती मनात निर्माण होते न होते तोवर पहिलेच वाक्य
उर्वरित वाचाबोर्डी हायस्कूलमधील आमच्या शैक्षणिक कालखंडातील एक विद्यार्थीप्रिय तसेच प्रभावी शिक्षक म्हणजे न.दि.दुगल सर! त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वातून प्रथम दर्शनीच, त्यांच्या विद्वतेची छाप विद्यार्थ्यावर पडत असे. गोरेपान, उंचीने कमी असणारे दुगल सर आपल्या मराठी, इंग्रजी व संस्कृतच्या अफाट व्यासंगामुळे शिकवतांना विद्यार्थ्यांवर जबरदस्त छाप पाडीत. वर्गात शिरतानाच त्यांच्या चेहऱ्या वरील आत्मविश्वास व स्मितहास्य जणू दर्शवित असे ,
” मुलांनो आज मी जे काही शिकवणार आहे ते तुम्हाला अजून कोणी शिकवलेले नाही व शिकवणारही नाही!”
केल्याने देशाटन, जगात संचार होतो, पंडित मैत्री होते”… हे सर्व ठीक आहे! मात्र ते करण्यासाठी तुम्ही एक तर धनवान असायला हवे अथवा ज्या नोकरी व्यवसायात असाल तेथे तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळावयास हवी. कालही हीच स्थिती होती आजही तीच आहे. नुसती परदेशगमनाची स्वप्ने पाहण्यात काय अर्थ आहे?
उर्वरित वाचाशमोदमस्तमः शौचं क्षान्तिरार्जवमेवचl ज्ञानम् विज्ञानमास्तिक्यम् ब्रम्हकर्म स्वभावजम्ll शांतीप्रियता, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहिष्णुता, सत्यनिष्ठा, ज्ञानविज्ञानाप्रती आवड आणि धार्मिकता हे सारे गुण अंगी असणे म्हणजे खऱ्या अर्थाने ब्राह्मण्य आहे. आजच्याच नव्हे तर कोणत्याही काळात
उर्वरित वाचाराजा भर्तृहरीचे नीतिशतक, वैराग्यशतक आणि शृंगारशतक हा संस्कृत काव्यातील विविध विचार प्रवाहाचा एक त्रिवेणी संगम आहे. हे व्यवहारनिती सांगणारे एक प्रभावी मुक्त काव्य आहे. त्यातील एक श्लोक फारच बोलका आणि
उर्वरित वाचा“हे विश्वचि माझे घर” असे ज्ञानदेव म्हणून गेले. ज्ञानेश्वर एक जीवनमुक्त संत व ज्ञानी पुरुष होते. त्यांच्यासाठी संपूर्ण विश्व हेच त्यांचे घर. माझ्यासाठी व माझ्यासारख्या अनेक सामान्य माणसांसाठी ‘विश्व’ हे
उर्वरित वाचा