महिना: एफ वाय

माझे शालेय सोबती, प्रभाकर व श्रीकांत

कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी जीवनाचे एक  शाश्वत सत्य ,चिरंतन शब्दांमध्ये सांगितले आहे.    दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,    एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ.     क्षणिक तेवी आहे बाळा,मेळ माणसांचा.

उर्वरित वाचा

पुण्यात्मा, कै. आत्मारामपंत सावे

     सर्वत्र समभाव पाहणाऱ्या भक्ताची किंवा सत्पुरुषाची भूमिका मांडताना ज्ञानदेवांनी फारच सुंदर दृष्टांत दिलेले आहेत.     का घरीचिया ऊजियेडू करावा, पारखीया अंधारू पाडावा,     हे नेणेची गा पांडवा, दिपू जैसा!      जो खांडावया घाव

उर्वरित वाचा