रामरंगी रंगलेले आप्पाजी
“जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना, तूचि शोधून पाहे! मना त्वाची रे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले” समर्थ रामदासांचा हा ‘मनाचा श्लोक’ सर्वांनाच सुपरिचित आहे.
उर्वरित वाचा“जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना, तूचि शोधून पाहे! मना त्वाची रे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले” समर्थ रामदासांचा हा ‘मनाचा श्लोक’ सर्वांनाच सुपरिचित आहे.
उर्वरित वाचाRespected Guruji, When I first met you, I was a student in the prime of my youth. At that time, you were enjoying the twilight period of your life. Now
उर्वरित वाचा‘कर्मे इशू भजावा’ असे ज्ञानदेव आपल्या भक्ती कल्पने विषयी सांगताना म्हणतात. त्यांची भक्ती दैवी गुणसंपन्नतेचा पुरस्कार करते. आचरण शुद्ध ते वर भर देते. नराचा नारायण कसा होईल हे सांगणारी आहे.
उर्वरित वाचाआमचा बोर्डी गाव म्हणजे एक उत्कृष्ट पर्यटन क्षेत्र. त्याला सुंदर समुद्र किनाऱ्याची देणगी आहे. विविध फळांचे बगीचे आणि त्यांत चिकूच्या बागांसाठी तर सुप्रसिद्ध. चिकू हे आरोग्यासाठी उत्तम फळ,ते पचनास अगदी
उर्वरित वाचाआदरणिय गुरुजी, मी तुम्हाला, मी विद्यार्थी दशेत असताना प्रथम पाहिले तेव्हां तुम्ही आयुष्याची सांज संध्या अनुभवीत होतात. आज मी आपणाविषयी काहीतरी लिहू पाहतो आहे, तेव्हा मी जीवनाची संध्याछाया अनुभवीत आहे. आपण, मला, तुमच्या “कृष्णराव”
उर्वरित वाचा5 सप्टेम्बर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर राधाकृष्णन, स्वतः एक महान गुरु आणि भारतीय वैदिक तत्वज्ञानाचे एक महान विद्वान म्हणून गणले जातात. या
उर्वरित वाचापारशी धर्म झरथृस्ट (Zarathustra/ Zoroaster) या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक धर्म व तत्त्वज्ञान आहे. इसवी सनपूर्व सहाव्या शतकात पर्शिया मध्ये स्थापन झालेला हा धर्म, एकेकाळी जगातील मोठा धर्म होता.
उर्वरित वाचा“फ्रॉम हॉर्सेस माऊथ” (from horse’s mouth)… अशा प्रकारचा वाक्प्रचार इंग्रजीत आहे. याचा अर्थ, त्या बाबीतील तज्ञ, जाणकार व्यक्तीकडून, त्यांच्या मुखातून ती हकीकत ऐकायला मिळणे. आमच्याही बालपणीच्या शालेय दिवसांत असे रोमांचकारी,
उर्वरित वाचाभारतीय राजकारणात स्वातंत्र्यपूर्वकालांत, लाल, बाल, पाल ही त्रिवेणी, जगप्रसिद्ध झाली. स्वातंत्र्याची संवेदना हरवलेल्या, भारतीय समाजजीवनात, स्वातंत्र्य व स्वदेशीचा मंत्र जागवून, त्यांनी भारतीयांचे उत्थापन केले. त्यांच्या प्रेरणेतूनच पुढे अनेक क्रांतीवीर आणि
उर्वरित वाचाअसं म्हणतात ,ज्यांच्या आयुष्याच्या कुंडलीत, राजयोग असतो, अशी माणसे अमाप सत्ता व अफाट संपत्ती मिळवून राज्यपदी विराजमान होतात! होय, माझ्याही आयुष्यात हा राजयोग असला पाहिजे. संपत्ती नाही मिळाली, सत्ताही नाही मिळाली,
उर्वरित वाचा