“अंतरी निर्मळ”, कै. मनोहर लोटलीकर!

एम डी लोटलीकर’ हे नाव त्याकाळी सबंध हिंदुस्थानातच नव्हे तर परदेशातही ल्यूब-क्षेत्रातील एक खणखणीत वाजणारे नाणे होते. श्री मनोहर डी लोटलीकर म्हणजे एक अफलातून व्यक्तिमत्व. कुशाग्र  बुद्धिमत्ता व परोपकारी सहृदयता याचे मनोहरी मिश्रण! त्यांच्या वेळी मॅट्रिक परीक्षेत गुणवत्ता यादीत आले होते. ही गुणवत्ता त्यांनी आपल्या बी इ इंजीनियरिंग पदवी या पदवी परीक्षेपर्यंत कायम टिकविणे त्यांची ही हुशारी पाहूनच त्यावेळची प्रख्यात अमेरिकन कंपनी स्टॅंनव्हॅकने  अमेरिकेतूनच त्यांना आपल्या भारतातील आस्थापनासाठी निवड केली.

उर्वरित वाचा

पद्मश्री कै.भाऊसाहेब वर्तक, एक तेजोमय पर्व!   

केवळ सो. क्ष. समाजच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेमध्ये, आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयुष्यभर कार्यरत असलेले एक तेजस्वी विलक्षण व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भाऊसाहेब वर्तक होतं. विरार ग्रामपंचायतच्या सरपंचाची जबाबदारी घेतल्यापासून ते पुढे सुमारे तीन दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात राहिलेल्या भाऊसाहेबांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदापर्यंत अनेक पदे समर्थपणे भूषविताना राज्य सरकारमध्येही कर्तुत्वाने राजकारणावरही आपला ठसा उमटविला.

उर्वरित वाचा

“ज्योतीने तेजाची आरती”, कै.भास्करराव व कै.भालचंद्र पाटील.

  आयुष्य मोठं असो अथवा लहान, मानवी जीवन ही एक संधी मानून  या संधीच तुम्ही सोन करा. तुमच्या अल्प आयुष्याचेही सोने होईल.  समुद्र हा सर्वांसाठी सारखाच. काहीजण त्यातून मोती काढतात, काहीजण

उर्वरित वाचा

शालीन व सुसंस्कृत-कै. हरी नारायण उर्फ दादासाहेब ठाकूर

आपल्या नेत्याच्या निष्ठेपाई ब्रिटिश सरकारने देऊ केलेली उच्च पदाची नोकरी झुगारून देऊन स्वदेशाभिमान जागविणारा असा हा नेता आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजाचा मुकुटमणी होता.

उर्वरित वाचा

      समाजभूषण कै. मामासाहेब ठाकूर

    प्रेयस म्हणजे जे शरीराला सुख देते ते आणि श्रेयस म्हणजे जे शरीराच्याही पलीकडचे असते, त्यामुळे मनाला समाधान मिळते ते असा ढोबळ अर्थ सांगितला गेला आहे. मानवी जीवनात संततीच्या आगमनानंतर पती-पत्नीच्या

उर्वरित वाचा

द्रष्टे स्त्री-संघटक व चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचे श्री मुकुंदराव सावे

      “सर्व  समाज सुखी झाला पाहिजे. स्वातंत्र्य समता व बंधुभाव सर्वत्र उत्पन्न झाला पाहिजे. दास्यत्व व गुलामी पार नाहीशी झाली पाहिजे. प्रजा जेव्हा आपल्या समाज धर्मापासून व राष्ट्रधर्मापासून च्यूत होते त्यावेळी स्वतंत्र असलेली

उर्वरित वाचा

तस्मै श्री गुरुवे नमः – पुस्तक प्रकाशन सोहळा

माझ्या शिक्षण-कालखंडातील या गुरुजनांनी दिलेले ज्ञान व संस्कार घेताना माझ्या फाटक्या झोळीत जे जमले, ते मी भावी आयुष्यात मिरविले. आज इतक्या वर्षांनंतर त्या गतस्मृतींच्या सुवर्णक्षणांची आठवण करून ते कागदावर उतरविण्याचा केलेला हा प्रयत्न, ‘तस्मै श्री गुरुवे नमः ।’

उर्वरित वाचा

एक वार पंखावरूनी फिरो तुझा हात..

पशुपक्ष्यांनाही प्रेम कृतज्ञता भीती या भावना असतात का हो? असतात! त्यांना भविष्याची चाहूल लागते का? स्वतःच्या आयुष्याचे अंदाज कळतात काय? कळतात! बोलता येत नसले तरी अंतर्मनात त्यांना कुठेतरी ह्या जाणीवा होतं

उर्वरित वाचा

व्ही जे टी आय्, माझी अध्यापन क्षेत्रातील मुशाफिरी!

आयुष्यात  कधीतरी ‘शिक्षकी’ करण्याचा माझा विचार होता. वडील एक हाडाचे शिक्षक असल्यामुळे ‘ती’ माझ्या रक्तातच होती! शाळेत व शाळा सुटल्यानंतरही अवतीभवती फिरणारे त्यांचे विद्यार्थी, त्या शिष्यांकडून त्यांना मिळणारा सन्मान, “गुरुजी

उर्वरित वाचा

“बोर्डीचे साने गुरुजी” आप्पा साने सर! भाग दुसरा

श्रीमती सुधा बोडा-साने “मी दिगंबर राऊत बोलतोय, सुधाताई”, हा फोन मला अपेक्षितच होता. श्री. वसंत चव्हाणचा बोर्डीहून मला फोन येऊन गेला होता. खूप बरं वाटलं. त्यानेच, “श्री दिगंबर राऊतांचा फोन येईल”,

उर्वरित वाचा