पूजनीय आधारवड – पुस्तक प्रकाशन सोहळा

सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नतील संघ आणि ग्रंथाली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पूजनीय आधारवड या दिगंबर राऊत लिखित पुस्तकाचे प्रकाशन, शनिवार 19 ऑक्टोबर रोजी दुपारी, पालघर जिल्ह्यात केळवे इथे झालं.

उर्वरित वाचा

 ऑपरेशन सिंदूर

आमच्या  सनातन हिंदु संस्कृतीने कुंकवाची सांगड स्त्रीच्या सौभाग्याशी घातलेली आहे. कपाळावर अभिमानाने कुंकू धारण करणारी आमची विवाहिता हिंदू स्त्री स्वतःला ‘सौभाग्यवती’ म्हणविते. तिच्यासाठी  भालप्रदेशी असलेला तो लहान टिळा म्हणजे तिचे भाग्य  शालीनता,  संस्कृती स्वाभिमान आणि तिच्या स्वामित्वाची खूण!  स्त्रीच्या भाल प्रदेशावरील एका छोट्या तिलकातून  एवढी शक्ती सामर्थ्य व तेज प्रदान करणारा  सनातन हिंदू धर्माशिवाय दुसरा कोणताही धर्म सबंध जगात नाही!

उर्वरित वाचा

“कायदा पाळा”… केनिया सफारी!.

“कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला.” माधव जुलियनांची ही कविता बालपणी ऐकताना ससा आणि कासव यांच्या गोष्टीची आठवण होई. नियम पाळणारा कासव जरी मंदगती होता तरी नियम न पाळणाऱ्या जलद

उर्वरित वाचा

जो दुसऱ्यावरी विसंबला..” दुबई!

जगात अनेक  मोठी माणसे झाली. त्यांची चरित्रे  पाहिली तर एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येईल ती म्हणजे त्यांचे स्वावलंबन!

उर्वरित वाचा

 “मुद्दई लाख बुरा चाहे ..” कोइंबतूर!

हा प्रसंग चेन्नई राज्यातील कोईंबतुर येथे घडला. आमच्या कंपनीला त्या विभागात एक डीलरशीप द्यावयाची होती. आमच्या कंपनीतर्फे मी व दुसऱ्या कंपनीचे श्री. रविकांत झा हे अधिकारी कोईमतूरच्या ‘हॉटेल अलंकार’मध्ये आदले दिवशी आलो होतो. निवड मंडळाचे अध्यक्ष म्हणून केरळ हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती होते. त्यांचे नाव मी प्रसिद्ध करू इच्छित नाही.

उर्वरित वाचा

भूगर्भातील सफर -खेत्री

स्वामी विवेकानंद वाचल्यापासून मला खेत्री संस्थान माहीत होते. कधीतरी तेथे जाण्याचा योग यावा अशी मनापासून इच्छा होती.  कंपनीच्या कामासाठी मला तेथे जावे लागणार हे कळल्यापासून मी खूपच आनंदित झालो होतो. 

उर्वरित वाचा

  गौड बंगाल

‘गौडबंगाल‘ या शब्दाचा संबंध जादूटोणा, तंत्रमंत्र, गारुड यांच्याशी संबंधित आहे. एखाद्या गोष्टीवर खूप विचार केल्यानंतरही अर्थ लागत नाही तेव्हा आपण हे काय गौडबंगाल आहे, असे म्हणतो. अशीच ही एक गोष्ट.. बांगलादेशमध्ये घडली म्हणून ‘गौडबंगाली‘!!

उर्वरित वाचा

 देवा घरचे ज्ञात कुणाला?… 

खेळ कुणाला दैवाचा कळला? हे त्रिवार सत्य आहे. कोणाला कोणत्या प्रसंगी त्याचा प्रत्यय येईल काहीच कळत नाही. आयुष्याचा हा खेळ खेळताना प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.

उर्वरित वाचा