‘एक विरक्त साधुपुरूष’, श्री.आर एम आरेकर सर
राजा भर्तृहरीचे नीतिशतक, वैराग्यशतक आणि शृंगारशतक हा संस्कृत काव्यातील विविध विचार प्रवाहाचा एक त्रिवेणी संगम आहे. हे व्यवहारनिती सांगणारे एक प्रभावी मुक्त काव्य आहे. त्यातील एक श्लोक फारच बोलका आणि
उर्वरित वाचा


