“ज्योत ज्योतीला मिळून गेली” प्रमोद चुरी गेले!
आपल्या सो क्ष संघ फंड ट्रस्टचे माजी मुख्य विश्वस्त श्री. प्रमोद गजानन चुरी यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी सकाळीच कळली. आज मकर संक्रांतीचा शुभ दिवस! आज पासून सूर्यदेव उत्तरेकडील संक्रमण
उर्वरित वाचाआपल्या सो क्ष संघ फंड ट्रस्टचे माजी मुख्य विश्वस्त श्री. प्रमोद गजानन चुरी यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी सकाळीच कळली. आज मकर संक्रांतीचा शुभ दिवस! आज पासून सूर्यदेव उत्तरेकडील संक्रमण
उर्वरित वाचाहो! आज मी माझी आजी म्हणजे आम्हा सर्व नातवंडांची मोठी आई म्हणजे माझे बाबा आणि त्यांच्या भावंडांची आई गं भा. इंदुमती वामन राऊत ऑक्टो. 2022 च्या दीपावलीत आपल्या वयाची शंभर वर्षे पूर्ण करून १०१ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत अजून..”अजून चालते ची वाट..” म्हणत, आयुष्याची वाटचाल करते आहे, तिच्याविषयी थोडे लिहिणार आहे.
उर्वरित वाचाअरक्षितं तिष्ठति दैवरक्षितं सुरक्षितं, दैवहतम् विनश्यति| जीवत्यनाथोपि वनेअपिरक्षितः, कृतप्रयत्नो अपि गृहे विनश्यति || ज्याला कोणाचेच रक्षण नाही त्याचे रक्षण दैव करते. मात्र जो आपल्याला खूप सुरक्षित समजतो, दुर्दैवाने त्याचाच नाश
उर्वरित वाचामी स्वतःला असाच एक भाग्यवान समजतो. मला आयुष्यात थोडे मित्र मिळाले, त्यांनी माझ्या आयुष्याचा खडतर प्रवास सुखकर केला. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे मित्रवर्य श्री प्रभाकर आत्माराम राऊत, आपणा सर्वांचे माननीय प्राचार्य राऊत सर !
उर्वरित वाचा“ओठी कधीतरीचे स्वातंत्र्यगान आहे, माझ्याच मायदेशी,मी बंदिवान आहे. मागू नकोस माझा, संदर्भ मागचा तू? केव्हाच फाटलेले मी एक पान आहे..” देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या एका महान क्रांतिकारकाची ही भावना आहे खंत
उर्वरित वाचादादांच्या जीवनचरित्रातून,नियतीच्या चक्रामधील अनेक गोष्टींचा उलगडा व बोध घेण्यासारखा आहे. आयुष्याला वळण देणाऱ्या काही गोष्टी अकल्पितपणे वाट्याला येतात….
उर्वरित वाचा” हे जग सुंदर व्हावे, मानवी जीवन अव्यंग असावे, सुखा समाधानाने जगण्याचा हक्क प्रत्येक जीवमात्राला लाभावा” ही कविवर्य रवींद्रनाथ टागोरांची इच्छा होती. ज्ञानदेवांनी देखील आपल्या पसायदानात, “दुरितांचे तिमिर जावो, विश्व
उर्वरित वाचाकैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा । चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा ।| संत शिरोमणी ज्ञानेश्वरांच्या दैवी चमत्कारांचे व त्यांच्या दिव्य दर्शनाचे वर्णन करताना एकनाथ महाराजांनी या दोन ओळी लिहिल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचा काळ
उर्वरित वाचाआ गेली, अनेक सुंदर,प्रसन्न आठवणींचा ठेवा आणि अक्षय आशीर्वादांचे देणे आम्हा सर्वांसाठी ठेवून ती गेली… तिच्याच या आठवणी..
उर्वरित वाचाभायजी आणि त्यांच्या तत्कालीन सर्व साथींनी तशी संधी, शंभर वर्षांपूर्वी घेऊन,आमचे आजचे जीवन सुंदर करण्यांत हातभार लावला आहे. म्हणून आम्ही त्या सर्व धुरीणांचे आज कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे अत्यावश्यक आहे.
उर्वरित वाचा