आप्पांची पत्रे भाग-७
1969 ते 1974 या कालखंडातील ही पत्रे आहेत हा कालखंड आमच्या कुटुंबासाठी स्थितंतराचा आणि म्हणून महत्त्वाचा होता. या काळात आप्पांनी चिंचणी सोडली, व ते बोर्डीच्या जुन्या घरी मुक्कामाला आले. तो
उर्वरित वाचा1969 ते 1974 या कालखंडातील ही पत्रे आहेत हा कालखंड आमच्या कुटुंबासाठी स्थितंतराचा आणि म्हणून महत्त्वाचा होता. या काळात आप्पांनी चिंचणी सोडली, व ते बोर्डीच्या जुन्या घरी मुक्कामाला आले. तो
उर्वरित वाचाभारतीय राजकारणात स्वातंत्र्यपूर्वकालांत, लाल, बाल, पाल ही त्रिवेणी, जगप्रसिद्ध झाली. स्वातंत्र्याची संवेदना हरवलेल्या, भारतीय समाजजीवनात, स्वातंत्र्य व स्वदेशीचा मंत्र जागवून, त्यांनी भारतीयांचे उत्थापन केले. त्यांच्या प्रेरणेतूनच पुढे अनेक क्रांतीवीर आणि
उर्वरित वाचाअसं म्हणतात ,ज्यांच्या आयुष्याच्या कुंडलीत, राजयोग असतो, अशी माणसे अमाप सत्ता व अफाट संपत्ती मिळवून राज्यपदी विराजमान होतात! होय, माझ्याही आयुष्यात हा राजयोग असला पाहिजे. संपत्ती नाही मिळाली, सत्ताही नाही मिळाली,
उर्वरित वाचाआप्पांच्या पत्रांचा सहावा भाग आज प्रसिद्ध करीत आहोत 1965-66 काळातील ही पत्रे आहेत. या काल खंडा मध्येच माझे एम. एस .सी. टेक् चे पदव्युत्तर शिक्षण चालू होते. अण्णाही वसतीगृहात माझ्या
उर्वरित वाचासमाजसेवेची स्फूर्ती मी, वडील आप्पा, यांचे कडून घेतली. आपला शिक्षकी पेशा सांभाळून, त्यांनी, शिकवण्या करूनही विद्यादानाचे पवित्र काम केले केले. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसा घेतला नाही .त्याचप्रमाणे,1950 च्या दशकात ,सरकारी उपक्रम,
उर्वरित वाचाएस् पी. एच् . हायस्कूल सोडल्यानंतर आणि घोलवड गावी निवास झाल्यानंतर, आजपावेतो कित्येक वेळा,घोलवड हून, बोर्डीला काहीना काही कामासाठी जाणे होतेच. मात्र प्रत्येक वेळी जाताना, उजवीकडील हाताला, “शारदा आश्रमाचे” मुख्य
उर्वरित वाचागुरु कोणाला म्हणावे? लौकिक अर्थाने,आपल्याला शाळा, कॉलेजात अभ्यासक्रम शिकवणारा म्हणजे गुरु. आपल्याला, जीवन सन्मानाने कसे जगता येईल, त्यासाठी कोणते कौशल्य हस्तगत करणे आवश्यक आहे ,ती कौशल्ये हस्तगत करण्यासाठी कोणते ज्ञान
उर्वरित वाचाआधुनिक जगात अनेक विद्याशाखांचा आपण अभ्यास करतो. पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीय शास्त्र ,स्थापत्यशास्त्र, आजचे आधुनिक कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, खगोल शास्त्र, अंतराळ विज्ञान, क्षेपणास्त्र विज्ञान इत्यादी. परंतु जगात एक काळ असा
उर्वरित वाचाजगात काही लोक जन्माला येतात ते केवळ दारिद्र्य आणि “दारिद्र्याचे दशावतार” भोगण्यासाठी! या पराकोटीच्या दैन्याव्यस्थेमुळे आणि त्यामुळे आलेल्या लाचारी मुळे समाजाकडून सतत होणारी अवहेलना, तिरस्कार आणि तुच्छता यांचे चटके आयुष्यभर
उर्वरित वाचाकाळ बदलला, माणसे बदलली असं म्हणतात पण माझ्या आयुष्यात मी अशीही काही माणसे बालपणी पाहिली ती तशीच माझ्या मोठेपणीही दिसली. बदलत्या काळाप्रमाणे त्यांनी आपले रंगरूप बदलले नाही. आपला साधा स्वभाव
उर्वरित वाचा